क्रांतिवीर विचार मंच , मातंग सेवा संघ व लहुजी पॅंथर यांच्या वतीने सामाजिक न्याय समर्थन परिषद पिंपरी चिंचवड येथे आयोजित सामाजिक न्याय समर्थन परिषद जेष्ठ नेते भाऊसाहेब अडागळे व संदीपान झोबाडे अविनाश शिंदे यांच्या अध्यक्ष ते खाली संपन्न झाली, सामाजिक न्याय समर्थन परिषद आयोजन करण्याचे कारण मातंग समाज अति दुर्बल मागासलेला समाज असल्यामुळे, शैक्षणिक, राजकीय दुरुष्ट्या सक्षम होण्यासाठी आरक्षण उपवर्गीकरणं करण्याची मागणी महाराष्ट्र राज्यातून मोठया प्रमाणात मातंग समाज रस्त्यावर उतरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, व उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांना उपवर्गीकरण लवकरात लवकर करण्याची मागणी उदगीर मतदार संघाचे माजी आमदार सुधाकर भालेराव यांनी या सामाजिक न्याय समर्थन परिषदेच्या वतीने देशाचे मंत्र्याना मागणी केली, व आमचा समाज आमची जवाबदारी या वाक्याचा अवलंब करून साहित्यरत्न लोकशाहीर डॉ आण्णाभाऊ साठे हे दिड दिवस शाळा शिकून कथा, कादंबऱ्या, पदनाट्य, पोवाडे यांच्या माद्यमातून सामाजिक व कामगार वर्गाला न्याय मिळवून दिला आणि दादा शेळके हा कुत्रा म्हनाला की आण्णाभाऊ साठे महापुरुष नाहीत असे लातूर येथील सभे मध्ये बोलत होते त्यांना भालेराव यांनी सडेतोड उत्तर यांना डॉ बाबासाहेब आंबेडकर कळले नाहीत तर अण्णाभाऊ साठे काय कळणार अश्या शब्दात शेळके यांना उत्तर सामाजिक न्याय समर्थन परिषदेत बोलत असताना देण्यात आले,व माजी आमदार सुधाकर भालेराव यांनी मातंग समाजाने पिवळा झेंडा घेऊन लढावे व प्रत्येक मांगाच्या घरावर लावावे म्हणजे यांना समजेल की मातंग समज जागृत झाला आहे ,हे त्यांना कळेल असे परिषदेत बोलत होते,लहुजी शक्ती सेनेचे कैलासदादा खंदारे यांनी देखील विरोधकांचे कान उघडण्याचे काम आज आमच्या हक्काची लढाई लढत आहोत तो आमचा हक्क आहे, आणि तो आम्ही मिळवणारंच आणि सामाजिक न्याय परिषदेच्या माध्यमातून महाराची लोक आमची एकच वाघीण आली तर तिला डोक्यावर घेऊन नाचत आहेत जर माझा मातंग समाज बौद्ध मय झाला, तर तुम्ही कोणाला कोणाला डोक्यावर घेऊन नाचणार असा टोला आमदार सुधाकर भालेराव यांनी दिला, या निमित्त पिंपरी चिंचवड चे जेष्ठ नेते भाऊसाहेब अडागळे परिषदेत बोलत असताना मातंग समाजाचा सैनिक दल पाहिजे म्हणतं सैनिक दलाची घोषणा केली आणि त्याचा गणवेश खाकी पॅन्ट, पांडरा शर्ट, आणि पिवळी टोपी असा गणवेश आणि लहुजी सैनिक दल म्हणून या सामाजिक न्याय समर्थन परिषदेच्या माद्यमातूम बोलत असताना घोषणा केली, सामाजिक कार्यकर्ते माजी नगरसेवक संदीपान झोँबाडे यांनी साहित्यरत्न लोकशाहीर डॉ आण्णाभाऊ साठे आणि क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे ही आमचे महापुरुषच आहेत यांच्या बद्दल अप शब्द बोलाल तर तुम्हाला जस्याच तसें उत्तर मिळेल असा इशारा परिषदेच्या माद्यमातून महारांना देण्यात आले, या कार्यक्रमचे नियोजन मातंग समाजातील कार्यकर्ते चंद्रकांत लोंढे,क्रांतिवीर विचार मंचाचे अविनाश नामदेव शिंदे, बाबासाहेब तात्याराम पाटोळे,माणिक पौळ, शंकर खवळे,आनंद कांबळे,धीरज सकट,नाथा खंडू शिंदे,लहू राम अडसूळ,अविनाश गायकवाड,ऋषिकेश वाघमारे,सुरज कांबळे,सनी गवई,सागर कापसे,शांताराम खुडे,सूरज अडागळे,मंगेश डाखोरे,स्वप्नील वाघमारे,शिवाजी खडसे,संतोष आवळे, मनोज गायकवाड,
विठ्ठल झिजूरुटे,विनोद गायकवाड, दीपक लोखंडे, गणेश अडागळे,गणेश लोंढे, नवनाथ मानवतकर, संदीप मातंग,यांनी कार्यक्रमासाठी मेहनत घेऊन समाजाला मोलाचे मार्गदर्शन देण्याचे काम युवा कार्यकर्त्यांनी केले आणि कार्यक्रमाचे आभार लहुजी टायगर सेनेचे अध्यक्ष बापूसाहेब वाघमारे यांनी आलेल्या प्रमुख पाहुण्यांचे व समाज बांधवांचे आभार मानले, कार्यक्रमाचे सूत्र संचालण विशाल कसबे यांनी केले

✍🏻मुख्य संपादक – लहू राम अडसूळ





















